महाराष्ट्राचे तुकडे करण्याचीच संघाची आणि भाजपची भूमिका –जयंत पाटील

मुंबई- दि-२२ : महाराष्ट्राचे चार राज्यात विभाजन करा अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सल्लागार मा. गो. वैद्य यांनी मांडली आहे. या...

राज्यातील दुष्काळाकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष – जयंत पाटील

-  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेत स्थगन प्रस्ताव मुंबई- दि-२२ : मंत्रालयात एसी मध्ये बसून निष्ठूर व निष्क्रीय सरकारी अधिकाऱ्यांना गरीब शेतकऱ्यांचे...

मुँह में राम और बगल मे छुरी, हेच भाजपचे धोरण

- दुष्काळाच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सरकारवर टीका मुंबई- दि.२२: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या दुष्काळाच्या अनास्थेवर ताशेरे ओढले आहेत....