महावितरणकडून ग्राम स्वराजअभियानांतर्गत राज्यातील साडेआठ हजार कुटुंबांनावीजजोडणी देशात महाराष्ट्राकडून निर्धारित वेळेपूर्वीच उद्दिष्टांचीपूर्ती
मुंबई, दि. 05 मे 2018 :- राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत 192 गावांतील सुमारे 8हजार 820 लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून...