Pune

पुणे, दि. २५  – राज्यात गोहत्या बंदी कायदा असताना जुन्नर तालुक्यातील बेल्हा येथे ४० गायींच्या कत्तलीचा डाव हिंदू आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उधळून लावला. 

 हिंदु आघाडीचे  शिवशंकर स्वामी, मिलिंद एकबोटे  यांनी बेल्हे येथील कसायांच्या गल्लीमध्ये १८० जनावरे  असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. मात्र, पोलीस...